Women’s Health / महिलांचे आरोग्य: जाणून घ्या आव्हाने, उपाय आणि काळजी; 6 मुद्द्यांवर करा फोकस… 

महिलांचे शारीरिक, मानसिक, आणि भावनिक स्वास्थ्य हे त्यांच्यासाठी अनमोल महिलांचे आरोग्य हे समाजाच्या एकूण विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. महिलांचे शारीरिक, मानसिक, आणि भावनिक स्वास्थ्य हे त्यांच्यासाठी आणि कुटुंबासाठी अनमोल…

Transport sector / वाहतूक क्षेत्र: भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्व आणि विकासाची आवश्यकता; वाहतूक क्षेत्राचे आर्थिक योगदान देशाच्या वार्षिक सकल उत्पन्नाच्या 5.5 टक्के 

वाहतूक क्षेत्र म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची रक्तवाहिन्या कोणतीही अर्थव्यवस्था वाढीला लागली की गुंतवणूक आणि ऊर्जा क्षेत्रांप्रमाणेच वाहतूक क्षेत्राचे महत्व अत्यंत असते. ट्रान्सपोर्ट (Transport) क्षेत्र म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची रक्तवाहिन्या असतात. भारतीय अर्थव्यवस्थेची…

jat accident: जत तालुक्यातील धावडवाडी येथे क्रेन आणि दुचाकीच्या अपघातात 28 वर्षीय तरुण ठार; अपघातांची मालिका सुरूच

जत तालुक्यातील धावडवाडी परिसरात अपघातांची मालिका सुरूच आयर्विन टाइम्स / जत जत तालुक्यातील विजापूर-गुहागर महामार्गावर धावडवाडी निवारा बसस्थानकाजवळ अपघातांची मालिका सुरूच आहे. शनिवारी देखील दुपारी 2 वाजता झालेल्या भीषण अपघातात…

डासांपासून होणाऱ्या आजारांपासून सुटका कशी करायची? मलेरिया, चिकनगुनिया, डेंग्यू या 3 आजारांची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंध उपाय जाणून घ्या

मलेरिया प्रतिबंधासाठी 20 ऑगस्टला सुरु झाली ‘वर्ल्ड मॉस्किटो डे’ साजरा करण्याची प्रथा वर्ल्ड मॉस्किटो डे (World Mosquito Day) हा दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना…

Sangli Crime News : आंबा घाटातील खोल दरीत आढळले 2 तरुणांचे मृतदेह: एक सांगलीचा, तर दुसरा निपाणीचा; आज मृतदेह बाहेर काढणार

आंबा घाटात आढळलेले तरुण १४ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची नोंद कागल पोलिस ठाण्यात आयर्विन टाइम्स / कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील आंबा (ता. शाहूवाडी) येथील सुमारे अडीचशे ते तीनशे फुट खोल दरीत दोन…

शनिवारी चांदी खरेदी करावी की नाही, हे जाणून घ्या आणि कोणत्या 3 दिवशी चांदीची खरेदी शुभ मानली जाते ते समजून घ्या

चांदी हा धातू शुक्र आणि चंद्र यांच्याशी संबंधित आहे ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक दिवसाचे एक विशिष्ट महत्त्व असते. प्रत्येक दिवस एका विशिष्ट ग्रह आणि देवतेशी जोडलेला असतो. असे मानले जाते की…

A village of mighty soldiers : रांजणी: सांगली जिल्ह्यातील सैनिकांचे गाव – दोन्ही महायुद्धांपासून कारगिलपर्यंत गाजवली पराक्रमाची गाथा; सध्या तीनही दलात 550 सैनिक आणि सैन्याधिकारी कार्यरत

रांजणी हे गाव कवठेमहांकाळ (जि. सांगली) तालुक्यात आहे वीर जवानांच्या कथा आणि गाथा ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. जाज्वल्य देशाभिमान, निस्सीम धैर्य, भीमपराक्रम, आणि अपार त्याग पाहून अभिमानाने मान उंचावते.…

Kasegaon murder: कासेगाव येथे 40 वर्षीय सावकाराचा गोळ्या घालून खून: हल्लेखोर फरार ; आर्थिक कारणाचा संशय

कासेगाव येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून खून झाला असल्याचा पोलिसांचा अंदाज आयर्विन टाइम्स / वाळवा वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे शेतात जाणाऱ्या पांडुरंग भगवान शिद (वय ४०) या सावकाराचा अनोळखीने आज सकाळी साडेसातच्या…

तेजस्विनी पंडित: ‘अहो विक्रमार्का’ मध्ये वीरांगणा भवानीच्या भूमिकेत; चित्रपट 30 ऑगस्टला मराठीसह पाच अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार

तेजस्विनी पंडित, जी नेहमीच आपल्या विविध भूमिकांमधून स्वतःचा वेगळा ठसा उमटवते, आता ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्यपटात वीरांगणा भवानीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिकोटी पेटा यांनी केले आहे,…

Save the bees: मधमाश्या शेतीच्या उत्पादनक्षमतेसाठी आणि पर्यावरणीय संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या; 2024 ची थीम: ‘तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली’

मधमाश्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेऊन फळे आणि बियांची निर्मिती घडवतात मधमाश्या पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या परागीकरण करणाऱ्या कीटकांपैकी एक आहेत. त्या फुलांमधील परागकण एकमेकांमध्ये नेऊन फळे आणि बियांची निर्मिती घडवतात. त्यामुळे…