जुनी वाहने आणि प्रदूषण नियंत्रण: उपाय की अडचण? 2015 मध्ये राष्ट्रीय हरित लवाद (NGT) ने दिलेला आदेश काय सांगतो जाणून घ्या
दिल्लीसारख्या महानगरांमध्ये वायुप्रदूषण हा एक गंभीर आणि दीर्घकालीन प्रश्न ठरला आहे. स्वच्छ हवा ही केवळ गरज नाही, तर मूलभूत हक्क ठरावा इतक्या प्रमाणात हवामानातील विषारी बदलांची तीव्रता वाढलेली आहे. या…
गौतमी पाटील आणि सिद्धार्थ जाधवचा सखूबाई जलवा – ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटातील धमाकेदार गाणं प्रदर्शित; १९ सप्टेंबरच्या तारखेला आपली यादी नक्कीच ‘बुक’ करा
मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय ठरलेलं गाणं ‘सखूबाई’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि त्याचबरोबर सोशल मीडियावर सुरू असलेल्या ‘सखूबाई कोण?’ या प्रश्नावरही पडदा उघडला आहे. ही दुसरी-तिसरी कोणी नसून, महाराष्ट्राच्या…
मराठा समाजाची लग्नातील वारेमाप खर्च टाळण्यासाठी नवी 20 कलमी आचारसंहिता : सणासुदीच्या थाटावर काटकसरीची सावली
लग्न म्हणजे दोन कुटुंबांच्या संस्कृतींचं एकत्र येणं, जीवनाची नवी सुरूवात. पण सध्या या आनंददायी समारंभाचा खर्च काहीसा विकृतीच्या पातळीवर जाऊ लागला आहे. डीजे, प्री-वेडिंग शूट, थाटामाटाचे सत्कार, हजारोंच्या गर्दीत होणाऱ्या…
Reflection: युवक, शेती आणि आपले भविष्य : ‘विकसित भारत’ घडवायचा असेल, तर ‘विकसित खेडे’ घडवावं लागेल
शेती ही भारताची आत्मा आहे, असं अनेकदा म्हटलं जातं. पन्नास टक्क्यांहून अधिक भारतीय लोकसंख्या आजही शेतीवर अवलंबून आहे. पण दुर्दैवाने, हीच आत्मा आता मरणासन्न अवस्थेत दिसते आहे. हे चित्र अधिक…
Be careful! पावसाळ्यात डासांपासून सावध रहा! डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया या 3 आजारांपासून बचावासाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक गोष्टी जाणून घ्या
🦟 पावसाळा म्हणजे हिरवळ, थंड हवा, आणि भिजण्याचा आनंद. पण या ऋतूमध्ये एक गंभीर आरोग्यधोका आपले जीवन त्रस्त करू शकतो – तो म्हणजे डासांमुळे होणारे आजार. पावसाळ्यात जागोजागी साचणारे पाणी…
कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार: सर्जनशीलतेसमोरील नवे संकट; 2022 मध्ये आलेल्या ‘चॅटजीपीटी’ने घडवली क्रांती
गेल्या तीन दशकांत इंटरनेटच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराने संपूर्ण जगच बदलून टाकले आहे. अगदी काही दशकांपूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आज आपल्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अख्खं…
Environmental crisis: प्लास्टिक आणि ई-कचरा : इक्कविसाव्या शतकातील वाढते पर्यावरणीय संकट; दरवर्षी सुमारे 5 कोटी टन प्लास्टिक कचरा मिसळतो पर्यावरणात
इक्कविसावं शतक म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अभूतपूर्व प्रगतीचं शतक. आज मानवी जीवन अधिक सोयीस्कर, वेगवान आणि संवादी बनलं आहे. या बदलात प्लास्टिक आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मोठा वाटा आहे. पण, हीच प्रगती आता…
एम्स्टर्डमची अनोखी सायकल संस्कृती – एक प्रेरणादायी प्रवास;सायकल संस्कृतीमुळे एम्स्टर्डमला 2050 पर्यंत “नेट झिरो कार्बन उत्सर्जन” साध्य करण्याच्या दिशेने पुढे जाणं सहज शक्य; Amsterdam’s unique bicycle culture
नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डम ही फक्त आपल्या नयनरम्य कालव्यांमुळे किंवा ऐतिहासिक वास्तूंमुळेच नाही, तर तिच्या ‘अनोख्या सायकल संस्कृती’मुळे देखील जगभर प्रसिद्ध आहे. या शहरात आज जेवढी लोकसंख्या आहे, त्याहून अधिक सायकली…
अतिवृष्टी, पुर व हवामान बिघाड : निसर्गाच्या रौद्रतेपुढे हतबल माणूस
माणूस आज विज्ञान, तंत्रज्ञान, आणि आधुनिकतेच्या शिखरावर पोहोचला असला, तरी निसर्गाच्या एकाच कोपामुळे त्याचे संपूर्ण अस्तित्व हादरते, हे आपण दरवर्षी अनुभवत आहोत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात अतीवृष्टी आणि त्यातून उद्भवणारे महापूर…
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे मार्गदर्शक नियम जाहीर – सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; Government employees, take care
मुंबई, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर अटळ असून संवादाचे प्रभावी माध्यम म्हणून त्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सोशल…
