सांगलीत 49 वा खून : आता आकडेवारी नव्हे, कायद्याच्या धाकाचा प्रश्न | कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न
सांगली जिल्ह्यात यंदा खुनांची संख्या ४९ वर पोहोचली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील तरुणाच्या खुनानंतर कायदा-सुव्यवस्था आणि वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ५०वा खून होण्याआधी प्रशासनाने प्रतिबंधात्मक पोलिसिंग…
