crime news: ईश्वरपूर खून प्रकरण : 4 दिवसांनी कृष्णा नदीत सापडला रसिका कदम हिचा मृतदेह — आर्थिक व वैयक्तिक वादातून थरारक हत्याकांड उघड
ईश्वरपूर येथील रसिका कदम हिचा खून करून नदीत फेकल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. चार दिवसांनी मृतदेह कृष्णा नदीत सापडला असून संशयित तुकाराम वाटेगावकरवर गुन्हा दाखल. ईश्वरपूर,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :…
