Tag: भारती विद्यापीठाचे संस्थापक

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली, आता महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी: राहुल गांधी यांच्या हस्ते डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि पुतळ्याचे अनावरण संपन्न

राहुल गांधी म्हणाले, जो चुकतो तो माफी मागतो आयर्विन टाइम्स / सांगली राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगली जिल्ह्यातील कडेगाव-वांगी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे शिवरायांचा अवमान असल्याचे सांगत,…