Tag: भारताच्या उंबरठ्यावर जलसंकट

Water is life/ पाणी म्हणजेच जीवन : जलसंवर्धनाची गरज आणि दिशा; जलशुद्धीकरण यंत्र (RO) वापरल्यास 1 लिटर शुद्ध पाणी मिळवण्यासाठी सुमारे 3 लिटर पाणी वाया जातं

पाणी (Water) आहे म्हणून उद्याचा विचार आहे, आणि उद्याचा विचार आहे म्हणूनच जीवन आहे” हे वाक्य केवळ घोषवाक्य नाही, तर ते मानवी जीवनाच्या अस्तित्वाची खरी जाणीव करून देणारा मंत्र आहे.…