जतच्या बातम्या: प्रत्येक कुटुंबाने ५ झाडे लावून त्याची किमान ३ वर्ष जोपासणी केली पाहिजे – आमदार विक्रमसिंह सावंत
आयर्विन टाइम्स / जत दुष्काळासारख्या भयानक परिस्थितीचा सामना करावयाचा असेल दुष्काळावर मात करणं आवश्यक आहे. यासाठी जास्तीत जास्त झाडे लावने गरजेचे आहे. आज पाहायला गेले तर उन्हाळ्यात तापमान ४१ अंशाच्या…